दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय झालेच पाहिजे…
प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांची मागणी समाजात दुर्बल व दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांच्या स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध व्हावा तसेच दिव्यांगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात…










