स्वतःच्या पक्षात त्रास होत असेल तर पक्ष सोडण्याचा विचार का येऊ नये…श्रेष्ठींनी नाही लक्ष दिल्यास काहीतरी वेगळे घडेल- बळीराम साठे यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
वेळीच सावध व्हा, अन्यथा नंतर पश्चाताप होईल ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, त्या पक्षश्रेष्ठींचे सुद्धा या भागात फारसे लक्ष नाही, राजन पाटील असो किंवा मी गेल्या ४० वर्षांपासून एकनिष्ठेने काम…